आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कैसे करे? E-kyc करे घर बैठे-देखो पुरा प्रोसेस

Ayushman Bharat yojana

आयुष्मान भारत योजना या योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना में से एक योजना है जिसके अंतर्गत गरीब लोगों को मुफ्त आरोग्य 5 लाख तक का मुफ्त उपचार किया जाता है। जिसमें बेनिफिशियरी या लाभार्थी अपने आधार कार्ड या फिर फैमिली आईडी के माध्यम से आयुष्मान कार्ड डाउनलोड कर सकते हैं अपने किसी भी परिवार के … Read more

Central Caste Certificate Maharashtra| केंद्र सरकाराचे जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस?

Central Caste Certificate

Central Caste Certificate Maharashtra कोण कोणत्या कामासाठी सेंट्रल कास्टची गरज भासत असते. सेंट्रल कास्ट म्हणजेच केंद्र सरकारची जातीचे प्रमाणपत्र/सेंट्रल कास्ट चा वापर तुम्हाला केंद्र सरकारचे घरकुल किंवा इतर योजना चे लाभ घेते वेळेस किंवा कोणत्याही सेंट्रल गोरमेंट चे लाभ घेते वेळेस नोकरी असो किंवा घरकुल असो किंवा अन्य कोणतेही योजना असो त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला … Read more

PM Shram Yogi Maandhan Yojana Details | Pension Yojana

esrham pension yojana

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना मे सरकार विविध व्यापारी और असंघटित मजदूरों के लिए यह पेंशन की योजना शुरू की गई है। जिसके अंतर्गत असंगठित मजदूर या व्यापारी इसमें आवेदन करके प्रतिमाह ₹3000 प्राप्त कर सकते हैं अपने 60 साल के बाद। इसका लाभ उठाने के लिए आपको कौन से डॉक्यूमेंट की जरूरत है और आपको … Read more

अजूनही ई श्रम कार्ड बनवलं नाही.. लवकरात लवकर ई श्रम बनवा आणि मिळवा अनेक फायदे

e shram card

E shram Card – ई श्रम कार्ड क्षेत्रातील असंघटित कामगारांना अनेक योजनेची सुविधा सरकार देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. ई श्रम कार्ड बनवले नसलं तर लवकरच बनवून घ्या. लाभ घ्या सरकारचे अनेक फायदे. जर तुमचे ई श्रम कार्ड बनवले असतील चिंता करू नका सरकार देणार अनेक लाभ ई श्रम कार्ड धारकांना सरकारकडून अनेक योजना … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता व ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया ?त्याची संपूर्ण माहिती

gram panchayat

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे आपल्या महाराष्ट्रात तील गावात स्थानिक स्वराज्य संस्था राबत असते म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावच्या लोकसंख्येवरून सदस्य ठरवली जाते. गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांची निवड केली जाते त्यासोबतच उपसरपंच व इतर सदस्यांची ही निवड केली जाते.सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असतील तर आपल्याला निवडणुकीच्या वेळी अर्ज करावा लागतो व दर पाच … Read more

Online Marriage Certificate – लग्नाला होऊन झाले बरेच वर्षे तरी नाही काढल Marriage Certificate | असे काढा घरबसल्या

Marriage Certificate pdf

भारतात लग्न केल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढणे ही आवश्यक आहे, कारण ते एक महत्त्वाचा दस्तावेज असून लग्न झाल्यानंतर पत्नीचे नाव किंवा इतर माहिती बदल करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट ची आवश्यकता असते. हा दस्तावेज म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट यामध्ये लग्नाची तारीख, वेळ आणि ठिकाण असे दोन्ही पक्षाचे नमूद केलेले असते. तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन … Read more

ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई व इतर शासनाची लाभ

ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई

रब्बी हंगाम : खरिफ हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीस झालेल्या जोरदार पावसामुळे पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तरी खरीप च्या पिकाला व तसेच रब्बीच्या पिकाला, दोन्ही पिकांना पावसाचा फटका बसला असून शासनाकडून नुकसान भरपाईसाठी देण्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताची पिक पाहणी स्वतः करणे अत्यंत आवश्यक आहे. “ई पिक पाहणी म्हणजेच आपल्या शेतात … Read more

शेतकरी साठी महत्त्वाची सूचना | अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक | असे करा आधार प्रमाणीकरण

आधार प्रमाणीकरण

आधार प्रमाणीकरण महाराष्ट्रातील शासनाकडून विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई यामध्ये दिवसेंदिवस फार काही बदल घडून येत आहेत. यंदाच्या यावर्षी आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान असो, किंवा पीक नुकसानीचा भरपाई असो त्यांना आधार प्रमाणे करून करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा नुकसान झालेली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील तलाठ्याकडे भेट देऊन आधार प्रमाणीकरण … Read more

विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे?फायदे,उद्दिष्टे | Vishwakarma Yojana

vishwakarma yojana in marathi

पंतप्रधान विश्वकर्मा योजना – विश्वकर्मा योजना – भारताची 77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेमध्ये समृध्दी मिळवण्याकरिता एक महत्वाची योजना म्हणजे च “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना”.ही योजना खास करून भारतातील कारागीर आणि कारागिरांच्या विकासा करिता समर्पित आहे. ह्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 … Read more