नमस्कार मित्रांनो
आज प्रिय पोस्टमध्ये राशन कार्ड विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.
मित्रांनो राशन कार्ड हा भारतातील प्रत्येक नागरिकांकडे आहे परंतु ज्या नागरिका च्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवाला आहे अशा नागरिकांचे किंवा कुटुंबाचे राशन बंद केले आहे. कारण मोफत राशन हे फक्त आपल्या भारतातील गरीब शेतकरी व नागरिकांना दिले जाते. त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड किंवा मोफत राशन बंद केले आहे.
राशन कार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म
त्याकरिताच केंद्र सरकारने राशन कार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकाला व शेतकऱ्याला नवीन नियम लागू करून त्या राशन कार्ड धारकाचे केवायसी केली जात आहे. या नागरिकांचे केवायसी करणार नाही अशा नागरिकाचे राशन कार्ड बंद होणार आहे.
केंद्र सरकारने सर्व नागरिकांना केवायसी करण्यास कंपल्सरी केला आहे. कारण ज्या गरीब नागरिकाला राशन कार्ड आहे आणि त्या राशन कार्ड चे त्याला मोफत राशन मिळत आहे. त्या नागरिकांनी लवकरात लवकर जर kyc केली नसेल तर केवायसी करून घ्या अन्यथा तुमचे राशन बंद होणार.
केवायसी करण्याकरिता आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात कुटुंबासहित जाऊन लवकरात लवकर आपले राशन कार्ड ऍक्टिव्ह करून घ्या आणि मोफत रेशन चे फायदे घ्या . अशाच नवीन अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. धन्यवाद.
बँक ऑक्शनमध्ये स्वस्तात कार व बाईक खरेदी करा | Bank Seized Cars & Bikes in India
मोबाईलवर 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे कसे पहावे?
शासकीय कार्यालयांतील आयडी विसरण्याची समस्या – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार 921 कोटी – नुकसान भरपाईचा दिलासा
- 🧑🌾 PM किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट बँक खात्यात | कधी येणार आहे ?
- 👩 लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवी योजना – महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना 2025
- 💰 तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही!
- ✅ घरकुल योजनेसाठी लागणारा फॉर्म व आवश्यक कागदपत्रे & करारनामा शपथपत्र
- होम गार्ड भरती | Home Guard Bharti 2024