Site icon Shelke Tech

सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव | Gram Panchayat Avishwas Tharav

gram panchayat avishwas tharav

सरपंच अविश्वास ठराव

सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायतचे अध्यक्ष म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका गावातून पार पाडत असतो. गावातील होणाऱ्या विकासाची जबाबदारी सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर अवलंबून असते. ग्रामपंचायत मधील सरपंच ला विशिष्ट असे अधिकार प्राप्त झालेले आहेत.

हे वाचा – आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कैसे करे

ग्रामपंचायत मधील कामकाजामध्ये आर्थिक गैरव्यवहार किंवा अनियमित असे अनेक प्रकार आपल्या गावातील किंवा राज्यात होताना दिसतात अशा गैरवर्तूक सरपंच किंवा ग्रामपंचायतीला आळा घालण्यासाठी शासनातर्फे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 नुसार काही नियमात तरतुदी केले आहे.

हे वाचा – सरपंच कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार

अविश्वास ठराव नेमकं काय आहे?

भारत हा लोकशाही प्रदान देश आहे ज्यामध्ये लोकांच्या हितासाठी लोकशाहीने अनेक सुविधा, हक्क आणि अधिकार दिले आहेत. निवडून आणलेल्या सरपंच किंवा इतर सदस्यांवरती नागरिकांचा विश्वास नसेल तेव्हा अशा सरपंच किंवा लोकप्रतिनिधी वर अविश्वासाचा ठराव मांडतात. नागरिकांना लोकप्रतिनिधीवर विश्वास नसेल व त्याचा प्रस्ताव अविश्वास ठरावानुसार सादर करतात. अशा ठरावास अविश्वास ठराव असे म्हणता येईल.

सरपंच अविश्वास ठराव याचे नियम

हे आहेत अविश्वास ठरावा बाबतचे नियम.

हे वाचा – ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 नुसार तरतूद

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 35 सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची तरतुदी केली आहे.

हे वाचा – जन्म दाखला मोबाईलवर असे काढा

सरपंच किंवा उपसरपंच यांना अविश्वास ठराव मंजूर नसेल तर?

हे वाचा – ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

सरपंच किंवा उपसरपंच फौजदार गुन्हा दाखल

अविश्वास ठराव

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 38 नुसार जो कोणता सरपंच किंवा इतर सदस्य आपली कर्तव्य पार पाडताना

अशा अनेक कारणांमुळे सरपंच किंवा इतर सदस्य यांना अधिकार पदावरून काढून टाकण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्त यांच्याकडे असते.
वरी दिलेल्या कायद्यानुसार ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम याचे पालन करून ग्रामपंचायत मधील कारभारातील गैर व्यवहारास आळा घालता येऊ शकते तसेच आपले अधिकार वापरून केलेल्या गैरवर्तवणुकीचे पुरावे एकत्र करून प्रथमता तहसीलदार यांच्याकडे त्यानंतर जिल्हा परिषद यांच्याकडे आणि विभागीय आयुक्त अशा पद्धतीने पाठ पुरावे केले तर नक्कीच यश मिळवता येते आणि यासाठी महत्त्वाची म्हणजेच गावकऱ्यांची एकजूटपणाही महत्त्वाची ठरते.

ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि कलम 35 अविश्वास ठराव किंवा प्रस्ताव याची संपूर्ण माहिती आशा पद्दतीने आहे, धन्यवाद

हे वाचा – जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

हे वाचा – पोलीस पाटील विषयी माहिती

हे वाचा – डाउनलोड इलेक्शन कार्ड

हे वाचा – प्रधानमंत्री (मोदी) घरकुल आवास योजना

Exit mobile version